राधिकाचं आगळंवेगळं वाण
“या वयात काय होऊन जातं कुणास ठाऊक…कसली कामं होत नाही अन कसला उत्साह राहत नाही…अंग जड पडतं, साधी भाजी टाकायची तरी अर्धा तास लागून जातो…” राधिकाच्या सासूबाई असं सांगत असतानाच तिला आईचं बोलणं आठवलं, आईही अगदी हेच म्हणत होती…दोघींनी वयाची पन्नाशी ओलांडली होती…रजोनिवृत्ती चा काळ होता आणि शारीरिक बदल दोघींना त्रस्त करत होते… अधिक मासात … Read more