गृहीत-1
कशी बदलतात ना माणसं.. एकेकाळी आपल्याशिवाय ताट न हलणाऱ्यांना आपण असलो नसलो काही फरक पडत नाही.. दोन शेजारीणी एकमेकींशी बोलत होत्या, त्यात तिचं दुःखं अजूनच जास्त, नवरा फक्त नावाला, नवऱ्यासारखं वागायला नको, चार चार दिवस बोलणं नाही, घरी येतो, जेवतो अन झोपतो, या व्यतिरिक्त काहीही नाही, गरजेचं असलं की तेवढं फक्त विचारणं, तिला वीट आलेला.. … Read more