धुरा (भाग 8 अंतिम) ©संजना इंगळे

तेजु सर्व व्यवस्था बदलून टाकते…अगदी शिक्षणापासून ते राजकारणापर्यंत…सुरवातीला बदलाला सामोरं जायला सर्वांनाच थोडा त्रास होतो, पण हळूहळू जनतेला हे समजतं की हा बदल स्वीकारला तरच आपला विकास शक्य आहे. तेजु ने दिवसरात्र एक करून राज्याचा नकाशाच बदलला… राजकारण शुद्ध झालं, शिक्षणव्यवस्थेने जगातील पातळीवर गाजणारे व्यक्तिमत्त्व घडले, भ्रष्टाचार करणारा आता चळचळ कापू लागला..गुन्हे कमी झाले, बेरोजगारी … Continue reading धुरा (भाग 8 अंतिम) ©संजना इंगळे